किल्ले बांधणी आधी गडभ्रमती महत्वाची – अरुण माने
स्पर्धैत नवमहाराष्ट्र मंडळाने पटकावला पहिला क्रमांक मुरगूड ( शशी दरेकर ) : मुलांनी किल्ले बांधणी करण्यापूर्वी गडभ्रमंती करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्याची माहिती होते आणि आपण त्या किल्ल्याची निर्मिती परिपूर्णरित्या आपण करू शकतो असे प्रतिपादन महापारेषण चे अरुण माने यांनी व्यक्त केले. ते नवकला मंचच्या माध्यमातून आयोजित “छोटे मावळे “किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांच्या … Read more