परमाब्धि ग्रंथाची निर्मिती दैवी इच्छेने –
आडी (राजकुमार पाटील) : परमाब्धि ग्रंथाची निर्मिती दैवी इच्छेने झाली आहे. त्यामध्ये सार्वत्रिक व सार्वकालिक सद्विचार आहेत. याचा सर्व जातिधर्मपंथातील लोकांनी पूर्ण विश्वासाने स्वीकार करावा. याचा शुभ परिणाम निश्चित होणार आहे, असे प्रतिपादन प.पू. परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रीदत्त जयंती निमित्ताने आयोजित परमाब्धि विचार महोत्सवाच्या … Read more