उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्री शक्तीचा पुष्प – 2

         शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने निर्मिती शक्तीचा सन्मान! पृथ्वीच्या सर्जनशील शक्तीला वंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या नवरात्रोत्सवात, आपल्या कार्यकर्तृत्वाने कुटुंब आणि गावविकासाला हातभार लावणाऱ्या नवदुर्गा अर्थात प्रेरणादायी महिलांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.             पन्हाळा तालुक्यातील येवलूज येथील पूर्वाश्रमीच्या गितांजली पाटील यांनी लौकीक … Read more

Advertisements

उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्री शक्तीचा

शारदीय नवरात्र हा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने निर्मिती शक्तीचा सन्मान! पृथ्वीच्या सर्जनशील शक्तीला वंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या नवरात्रोत्सवात, आपल्या कार्यकर्तृत्वाने कुटुंब आणि गावविकासाला हातभार लावणाऱ्या नवदुर्गा अर्थात प्रेरणादायी महिलांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ (कळे) येथील दुर्गामाता बचत गट ही … Read more

शिक्षक दिन

शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. दरवर्षी ५ सप्टेंबरला हा दिवस भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, कारण याच दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. शिक्षक दिनाचा इतिहास शिक्षक दिनाचे महत्त्व शिक्षक दिनाचा उत्सव आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन शिक्षक … Read more

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्याची उजळणी

व्यक्तिगत जीवन आणि शैक्षणिक पार्श्वभूमी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जन्म 24 युन्युअरी 1960 रोजी, महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात झाला. त्यांच्या कुटुंबातील पार्श्वभूमी साधी आणि कार्यशील होती, ज्यामध्ये त्यांच्या पालकांनी शिक्षणाला नेहमी महत्त्व दिले. आपल्या कुटुंबाचे सामाजिक बंधन आणि मूल्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सरन्यायाधीश गवई यांना लहानपणापासूनच न्यायशास्त्रात रुची होती, ज्यामुळे त्यांचा … Read more

एकात्मिक फलोत्पादन माहिती पुस्तिका: शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुस्तिकेत काय आहे? या माहिती पुस्तिकेत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे, ज्यात खालील प्रमुख घटक समाविष्ट आहेत: या पुस्तिकेमध्ये अभियानातील सर्व घटक, … Read more

भारतातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

अमेरिकेचे स्वस्त दुग्धजन्य पदार्थ ठरणार आव्हान ? गेल्या काही वर्षांपासून भारतातील दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा आधार राहिला आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन असलेल्या या व्यवसायासमोर आता एक नवं आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे, अमेरिकेकडून होणारी स्वस्त दुग्धजन्य पदार्थांची आयात. जर हे खरं ठरलं, तर भारतातील दुधाचे दर कोसळण्याची आणि त्याचा … Read more

मामाचं गाव हरवलं…

      गुडी पाडव्याच्या सणापासून सुरू झालेल्या आंब्याच्या मोसमात वार्षिक परीक्षाचाही माहोल असायचा. कशीबशी वार्षिक परीक्षा ड्रॉईंग म्हणजेच चित्रकलेचा शेवटचा पेपर मास्तरांच्या हातात टेकवून घरी धुम ठोकली जायची. घरी बॅगा भरलेल्या असायच्या, कसेतरी पोटोबा-विठोबा करायचे आणि मामाच्या गावाला लवाजमा निघायचा.         साल १९८०-९० या दशकात जरा हटके होऊन वळून पाहिले की, “झुक झुक, झुक झुक आगीणगाडी,पळती झाडे पाहूया, … Read more

जागतिक जैव विविधता दिवस

पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते त्या नुसार सजीवांच्या अन्न साखळ्या निर्मान झाल्या आहेत. पृथ्वी च्या सजीव सृष्टी च्या इतिहासात मानवाचा प्रवेश हा सर्वात शेवटी मानला जातो. जसे झाडांना त्यांचे परागीभवन, बियांचे वहन करण्यासाठी कीटक, पक्षी, प्राणी, वारा, पाणी यांची आवशकता असते आणि हे … Read more

सावधान ! शिक्षण बंद होत आहे

पूर्वी एक म्हण होती, एक काम पूर्ण करण्या आधी दुसरे काम हातात घेणे किंवा सगळीच कामे अर्धवट करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. पूर्वी आजी व आई चिंध्याची वाकळं तयार करीत होते. ती पूर्ण बाद झाल्याशिवाय दुसरी वाकळं हातात घेत नव्हते. फाटलेली वाकळं असली तरी ती अंथरण्यासाठी उपयोग करीत होते. सांगण्याचा अर्थ येवढाच की … Read more

व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करून जनतेने फार मोठी चूक केली. या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाचे सरकार पाडले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. केजरीवाल प्रामाणिकपणाने लढले. सत्याने लढले. कणखरपणे लढले. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत देशातील भ्रष्ट मंडळींनी एक होऊन … Read more

error: Content is protected !!