बातमी

मुरगूडच्या “नवकला सांस्कृतिक मंच चा” गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

Like Star 3.5 mm Microphone Mic for iOS Laptop Tablet PC Metal Clip Tie Collar for Mobile Phone Speaking in Lecture, Singing,Speech ₹79.00 (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant […]

बातमी

‘अन्नपुर्णा’ चा गहिनीनाथ गैबीपीरास गलेफ अर्पण

व्हनाळी( सागर लोहार) : कागलचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपीरास श्री ‘अन्नपुर्णा’ शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे या कारखान्याच्यावतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते गलेफ अर्पण करण्यात आला. कागल येथील गैबी देवस्थानच्या ऊरूसानिमित्त घाटगे कुटुबिंयाकडून या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही कारखान्यामार्फत गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते,ग्रामस्थ सर्वांना सुख शांती व […]

बातमी

शाहू साखर कारखाना एक रकमी एफ. आर. पी. प्रतिटन रु तीन हजार देणार – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल :येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये 3000/- देणार असल्याची माहिती कारखान्याच्या श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात पुढे म्हटले आहे, सहकारातील आदर्श स्व.राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला हा कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसास […]

बातमी

महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कोल्हापूर, दि. 31 : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतली. राज्यात भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत […]

बातमी

गोव्याचे मंत्री नाम. सुभाष देसाई यांनी घेतला बाळूमामाचे आशीर्वाद

मुरगूड (शशी दरेकर) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरू बाळूमामा हे जागृत देवस्थान असल्यामुळे सध्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत.आपण ही त्यांचे भक्त आहोत.देवालय समितीला जे सहकार्य हवे आहे ते आम्ही करु असे मत गोवा राज्याचे समाज कल्याण, नदी जलवाहतूक,पुरातत्व साधन संवर्धन मंत्री नाम.सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. नाम.देसाई यांनी आदमापूर येथे सपत्नीक […]

बातमी

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षण बोर्डचे दर्शनी भागातील त्वरित हटवावेत – ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दीपक बंडगर

कागल (प्रतिनिधी) : शासकीय कार्यालयात कामानिमित्त आलेल्यां मध्ये वादाचे प्रसंग घडतात. म्हणून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येऊन पाच वर्षाचा कारावास आणि दंड अशी तरतूद केली आहे. मात्र या प्रकारचे फलक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येऊ नयेत. असा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. तरीही अनेक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी […]

बातमी

माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या परिवारातर्फे फराळ स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : दिपावलीच्या मंगलमय सणानिमित्य समाजामधील घटकांमध्ये स्नेहबंध निर्माण व्हावेत व परस्परातील संवादाची देवाण – घेवाण व्हावी यासाठी मुरगूडमधील माजी नगराध्यक्ष मा . प्रविणसिंह पाटील ( दादा ) (संचालक, दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री ) यांच्या परिवारातर्फे ” फराळ स्नेह – मिलन ” कार्यक्रम नव्याने बांधलेल्या त्यांच्या वास्तूच्या हॉलमध्ये पार […]

बातमी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे […]

बातमी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे […]

बातमी

सत्काराने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते : संजयबाबा घाटगे

द.वडगाव येथे श्री हरी बोला समितीमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हनाळी (सागर लोहार) : गुणवत्तेमध्ये मुलींचा टक्का जास्त आहे याच कारण म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची असणारी एकाग्रहता,जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम व सर्वस्व पणाला लावून मुली शिक्षण घेतात म्हणूनच सर्व सरकारी कार्यालयामध्ये मुलीच दिसतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच समाधान न मानता सर्वच क्षेत्रात आपले अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा […]