किमान आधारभुत किंमत खरेदी योजना

भरडधान्यासाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 7 जानेवारीपर्यंत  मुदतवाढ कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2022-23 करीता शासनाचे एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 2 हजार 40 व रागी (नाचणी) 3 हजार 578 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. आजपर्यंत काही कारणास्तव जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर … Read more

Advertisements

सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी – प्रधानमंत्री पीक विमा योजना

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे प्रधानमंत्री पीक विमा (PMFBY) योजनेचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी … Read more

टिश्यू कल्चरव्दारे रोपे निर्मिती व विनियोग विषयावर चर्चासत्र संपन्न

कोल्हापूर, दि. 22 : विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘टिश्यू कल्चर व्दारे रोपे निर्मिती व त्याचा विनियोग’ या विषयावर हॉटेल वृषाली येथील सभागृहात चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या अध्यक्षा प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग होत्या. कार्यक्रमास अपर प्रधान वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसरक्षक (प्रादेशिक)आर. एम. रामानुजम, सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक … Read more

महाबीज मंडळाचा गलथान कारभार

raju sheti

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या – माजी खास. राजू शेट्टी कागल : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात या वर्षी उन्हाळी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले असून तीन जिल्ह्यातील जवळपास ३ हजार हेक्टरहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये … Read more

शेतमाल वितरण व मुल्यसाखळी निर्मिती बाबत कृतीशील नियोजनावर भर द्यावा- एस. भुवनेश्वरी

कोल्हापूर दि.२६ : शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून शेतमाल वितरण व मुल्यसाखळी निर्मिती विषयाबाबत कृतीशील नियोजनाबरोबरच जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व अनुषंगिक क्षेत्रास माहिती तंत्रज्ञानाची जोड देवून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका एस. भुवनेश्वरी यांनी केले.कृषी विभागाच्या वनामती नागपूर या राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका एस.भुवनेश्वरी यांनी … Read more

error: Content is protected !!