लेख

स्त्रिया आणि अस्पृश्यांना शिक्षणाची संधी देणारा महात्मा

अस्पृश्यांसाठी महात्मा जोतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला 172 वर्षे झाली. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. या समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे अशी जोतिरावांची धारणा होती. शिक्षणामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल, त्यांना मनुष्यत्व प्राप्त होईल. स्त्रिया आणि शूद्र यांच्या तत्कालीन स्थितीला शिक्षण हेच कारणीभूत आहे. त्यामुळे स्त्रियांची […]