राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच कोल्हापूरची ओळख जगभर
राजर्षी शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागल, दि.२६ (विक्रांत कोरे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या … Read more