परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ: ६ जून २०२५ पर्यंत संधी!

पुणे : महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता आणखी जवळ आले आहे! परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ होती, ती आता वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या … Read more

गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनातील काही गायींनाही दुखापत झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ बीसी ०४०३ क्रमांकाचा टेम्पो चालक अभिजित आप्पासो पाटील (वय ३२, … Read more

जागतिक जैव विविधता दिवस

पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते त्या नुसार सजीवांच्या अन्न साखळ्या निर्मान झाल्या आहेत. पृथ्वी च्या सजीव सृष्टी च्या इतिहासात मानवाचा प्रवेश हा सर्वात शेवटी मानला जातो. जसे झाडांना त्यांचे परागीभवन, बियांचे वहन करण्यासाठी कीटक, पक्षी, प्राणी, वारा, पाणी यांची आवशकता असते आणि हे … Read more

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरी झालेल्या या चोरीमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या … Read more

निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील

श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्र्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे सुना असा परिवार आहे,रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा आहे.

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल झालेला नाही, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात झालेल्या एका आढावा बैठकीत विविध शिष्यवृत्ती योजना … Read more

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती; पंकजा मुंडेंचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई, २१ मे: पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात प्रसिद्ध केली … Read more

कागल शहरात मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन व्यवस्था सज्ज – मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर

स्वच्छता मोहीम, नालेसफाई आणि धोकादायक बांधकामांवर विशेष लक्ष कागल: कागल नगरपरिषदेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मान्सूनपूर्व कामांसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या आदेशानुसार पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात सध्या युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. यामध्ये ठिकठिकाणी असलेले उकिरडे, कचऱ्याचे ढीग हटवणे, … Read more

“माझे घर, माझा अधिकार”: राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

२०३० पर्यंत ३५ लाख घरांचे उद्दिष्ट ! मुंबई, २१ मे (जिमाका): “माझे घर, माझा अधिकार” या ब्रीदाला अनुसरून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घर देण्याचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृहनिर्माण धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, डाटा आधारित निर्णय प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानाचा … Read more

संभाव्य पूरस्थितीसाठी इचलकरंजी-हातकणंगलेत सूक्ष्म नियोजन : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमोल येडगे यांचे निर्देश: पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज कोल्हापूर, २१ मे : मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी आणि हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे आदेश दिले आहेत. पूरबाधित निलेवाडी आणि जुने पारगाव येथील ठिकाणांना तसेच निवारा केंद्राला भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या … Read more

error: Content is protected !!