राधानगरी धरणाचे दरवाजे अडकून पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार … Read more

Advertisements

करनूर येथे अन्नपूर्णाची साखर वाटप कार्यक्रम संपन्न

कागल(विक्रांत कोरे) : अन्नपूर्णा शुगर लिमिटेड केनवडे केमिकल विरहीत साखर गाळप चालू झालेबद्दल करनूर येथे ग्रामदैवत मरीआई तसेच गावातील जागरूक देवस्थान यांना साखर अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी धनराज घाटगे, बाळासो पाटील, भाऊसाहेब नलवडे, वैभव आडके, विठ्ठल कांबळे यांनी आपली मनोगते … Read more

व्यावसायिक लोक बाद असतात असे उच्चारताच दोन व्यवसायिकात हाणामारी

कागल(विक्रांत कोरे) : ॑व्यावसायिक लोक बाद असतात ‘असे उच्चारताच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोन व्यवसायिकात हाणामारी झाली, यात एका व्यवसायिकाच्या तोंडावर स्टीलचा ग्लास मारल्याने जखमी झाला .हा प्रकार उजळाईवाडी तालुका करवीर येथील हॉटेल नक्षत्र मध्ये रात्री घडला. अभिजीत भोसले राहणार कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. तर उमेश पवार असे जखमीचे नाव आहे .गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात … Read more

गाडगेबाबांचे किर्तन हे राजे रजवाड्यांसाठी नव्हते तर ते सामान्य माणसांच्या प्रबोधनासाठी – डॉ. राजेंद्र कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) : गाडगेबाबांचे किर्तन हे राजेरजवाडयांसाठी नव्हते, तर ते सामान्य माणसांच्या प्रबोधनासाठी होते . असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले ते वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने आयोजित गाडगेबाबा पुण्यदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय राजस्व सेवा उपायुक्त कुलदिपराजे कुंभार हे होते. सदाशिवराव … Read more

महात्मा गांधींना ( Mahatma Gandhi ) शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नाना पटोले

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कालिचरण नावाचा एक बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांच्याबद्दल … Read more

निढोरीमध्ये संविधान सन्मान संवादसभा

मुरगूड ( शशी दरेकर ) : आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि संविधान हाच सर्व भारतीयांना एकवटविणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे जवत ठेवणार्‍या या मनुवादी व्यवस्थेचा बदला ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथ जाहीरपणे नाकारुन २५ डिसेंबर १९२७ रोजी घेतला व न्याय ,स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यावर आधारलेली, गुलामगिरीची साखळी तोडणारी,मनुष्याला आत्मप्रतिष्ठेनी जगु देणारी, संपूर्ण देशाला एकवटविणारी … Read more

मुरगुड येथे संत गाडगेबाबा(Saint Gadge Baba) पुण्यतिथी निमित्त दि. २६ रोजी विविध उपक्रम

मुरगूड (शशी दरेकर) : येथील वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतीने संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) पुण्यतिथी निमित्त रविवार दि-२६ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त आरोग्य विभाग कर्मचारी, कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार, निराधार निराश्रीतांना ब्लॅकेंट वाटप याबरोबरच शाश्वत विकासाचे सेवाधर्म संस्थापक संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान … Read more

कागल रेकॉर्ड ऑफिस मध्ये मनमानी ( arbitrary ) कारभार

कागल : कागल तहसील कार्यालय हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असून, रेकॉर्ड ऑफिस मध्ये जुने उतारे,7/12 उतारे, टेनन्सी केसीस, जन्मनोंदी, जुने सर्वच रेकॉर्ड, तसेच कोर्ट कचेरी कामी लागणारी बरीच कागदपत्रे लागतात, यासाठी तहसीलदार मॅडम यांनी अर्ज दाखल केल्यानंतर किमान आठ दिवसामध्ये अर्ज निकाली काढणे बंधनकारक केलेले आहे, परंतु रेकॉर्ड कार्यालयातील असणारे उमेदवार हे आपल्या मनानुसार लोकांना … Read more

कागलमध्ये राष्ट्रीय किसान( farmer ) दिन साजरा

ब्रह्माकुमारीज् कागल परिवारा कडून बळीराजाचा सत्कार कागल(विक्रांत कोरे) : शेतकरी (farmer) हा जगाचा पालनकर्ता, पोशिंदा बांधव म्हणून काम करीत आहेत, केवळ अन्नदाता म्हणूनच नव्हे तर एकूणच आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या सेवाकामाप्रती सन्मान आणि कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी ब्रह्माकुमारीज् ग्रामविकास प्रभागातर्फे संपूर्ण देशात किसान सन्मान दिवस साजरा करण्यात आला.असल्याचे प्रतिपादन कृषी मार्गदर्शक, आनंदभाई(माऊंट अबू) … Read more

एन. एस. पी. पोर्टलव्दारे शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या एन.एस.पी. पोर्टल व्दारे केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या तीन शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी अर्जाची एन.एस.पी. पोर्टलव्दारे ऑनलाईन पडताळणी 15 जानेवारी 2022 पर्यत करावी, असे आवाहन … Read more

error: Content is protected !!