अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी विनम्र भावनादींची योग्यता हवी – परमपूज्य परमात्मराज महाराज
आडी (राजकुमार पाटील) : आधुनिक शिक्षण घेण्यासाठी जशी पूर्व योग्यता हवी असते, त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी विनम्र भावनादींची योग्यता हवी असते. मनाला शांती व समाधान देणारी अध्यात्मविद्या ही सर्वोच्च आहे. असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रावण पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित … Read more