Category: ताज्या घडामोडी

मुरगूडातील कुस्ती स्पर्धेतून 80 जणांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) – दोन दिवस चाललेल्या मुरगूडातील कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स (19 सुवर्णपदके )व शिवराज हायस्कूल (14 सुवर्णपदके) यांनी वर्चस्व राखले. शिवराज विद्यालय व…

Advertisements

औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत’ व्यवस्थापन केंद्र पुरस्कृत योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर, दि. 3 : राज्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र पुरस्कृत योजना ‘औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन’ ही योजना राबविण्यात येते. ही योजना प्रकल्प…

सोमय्यांना जोडेमारो आंदोलन

केनवडे फाटा येथे शिवसेना ठाकरे गटामार्फत निदर्शने व्हनाळी (वार्ताहर) : माजी खासदार सोमय्याच्या कथिट चित्रफित निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने केनवडे फाटा ता.कागल येथे सोमय्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.…

कृषी दिन ( १ जूलै )

कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून, हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा…

कागलमधील वाळलेल्या ऊसांचे तात्काळ पंचनामे करा – सागर कोंडेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सागर कोंडेकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी कागल : कागल तालुक्यातील पाण्याअभावी वाळलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी…

आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या…

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर : विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता…

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर, दि.4 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6…

महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र चळवळ

मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे, अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गुट्टम केली असती. आज मुंबई मेट्रोपॉलिटीन आहे. ती कुण्या एका भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही…

error: Content is protected !!