नैसर्गिक शेती काळाची गरज: प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी
कोल्हापूर : सद्यस्थितीमध्ये वातावरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम व शेती पद्धतीमध्ये अडचणी वाढत चाललेला खर्च याचा ताळेबंद बसत नसल्यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे असे मत भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी असे व्यक्त केले. श्री सिद्धगिरी मठ व भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांच्या … Read more