जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम यामुळे यश प्राप्त करता येते – प्रा.अमरसिंह रजपूत
सुळकूड (प्रा.सुरेश डोणे) – जिद्द, चिकाटी व परिश्रम यामुळे जीवनामध्ये यश प्राप्त करता येते.विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकटांना घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आभ्यासामध्ये सातत्य ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्त होते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रा. अमरसिंह रजपूत यांनी केले. ते महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर … Read more