Category: कृषी

एकात्मिक फलोत्पादन माहिती पुस्तिका: शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुस्तिकेत…

Advertisements

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कोल्हापुरात ‘लिंकिंग’शिवाय दर्जेदार खते मिळणार

कोल्हापूर: आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि ‘लिंकिंग’शिवाय कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) मिळाव्यात यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्पादक आणि विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खतपुरवठा…

कोल्हापुरात शिवरायांच्या कर्तृत्वाला जिवंत देखाव्यातून उजाळा

कोल्हापूर, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील एक महत्त्वाचा अध्याय, शिवराज्याभिषेक दिन, आज कोल्हापुरात कागलकर वाड्याच्या प्रांगणात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची स्थापना करण्यात आली,…

सांगाव येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ‘महाबीज’ सोयाबीन बियाणे वाटप; शेतकऱ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर: कागल तालुक्यातील सांगाव येथे शुक्रवारी कृषी विभागामार्फत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फुले किमया या उन्नत सोयाबीन वाणाच्या ‘महाबीज’ बियाण्यांचे वाटप…

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला; आता शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आता अवघ्या ८ तासांत…

बोगस डीएपी खताच्या वाढत्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची गरज: शेतकऱ्यांनो, सावधान !

मुंबई: सध्या शेतीत वापरल्या जाणाऱ्या डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतामध्ये भेसळ आणि बोगस खतांची विक्री वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पिकांच्या उत्पादनावरही नकारात्मक…

सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १२ जून २०२५ पर्यंत राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत नुकतेच कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे कृषीविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषी…

भारतातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

अमेरिकेचे स्वस्त दुग्धजन्य पदार्थ ठरणार आव्हान ? गेल्या काही वर्षांपासून भारतातील दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा आधार राहिला आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन असलेल्या या व्यवसायासमोर…

सोयाबीनचे दर घसरणार ? तेलबियावरील आयात शुल्क कपातीमुळे शेतकरी चिंतेत

मोदी सरकार ने शेतकऱ्याच्या पोटात खंजीर खुपसला मुंबई, (२ मे): केंद्र सरकारने तेलबियावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत आहेत.…

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे…

error: Content is protected !!