कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये १२ वा क्रमांक

नागरिकांच्या सहकार्याने यश कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियानांतर्गत २० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशातील १५८५ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२ वा क्रमांक पटकावून ३ स्टार दर्जा आणि Odf++ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शहराला मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शहरातील … Read more

Advertisements

मुरगूड नगरपरिषदमध्ये ” नमस्ते दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड गॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलैला “नमस्ते दिन” साजरा केला जातो. या दिनानिमित्त सफाई कर्मचा-यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित केली जाते. मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांना सुरक्षेच्या उपकरणांचे … Read more

pm kisan samman nidhi 20th installment पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता १८ जुलै रोजी मिळण्याची शक्यता

PM kissan

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा PM Kisan Samman Nidhi Yojana (PMKSNY) २० वा हप्ता लवकरच ९.८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. बिहारमधील मोतिहारी (पूर्व चंपारण) येथे १८ जुलै रोजी होणाऱ्या एका मोठ्या सार्वजनिक सभेत पंतप्रधान मोदी याची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी … Read more

सोमवारी होणार कागलमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत

कोल्हापूर, दि. 16 : कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरिता आरक्षण सोडत सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह, तहसीलदार कार्यालय, कागल येथे काढण्यात येणार आहे. इच्छुकांनी आरक्षणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम 1964 (महाराष्ट्र शासन राजपत्र … Read more

ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार (dheeraj kumar) यांचे ७९ व्या वर्षी न्यूमोनियाने निधन

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध निर्माते धीरज कुमार (dheeraj kumar) यांचे आज (१५ जुलै २०२५) ७९ व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून न्यूमोनियाशी झुंज देत होते आणि मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. धीरज कुमार (dheeraj kumar) यांना श्वास … Read more

HSRP नंबर प्लेट फसवणूक: बनावट वेबसाईटचा सुळसुळाट, गूगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

कागल, महाराष्ट्र: महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक केल्यानंतर, ऑनलाइन नोंदणी आणि पेमेंटसाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या संधीचा गैरफायदा घेत काही फसव्या वेबसाईट्सनी नागरिकांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, www.bookhighsrp.com ही बनावट वेबसाईट गुगल सर्चवर पहिल्या क्रमांकावर येत असल्याने अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मिळालेल्या … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४४ दिनांक १४-०७-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

indian army agniveer 2025 answer key : लवकरच joinindianarmy.nic.in वर उपलब्ध

भारतीय सेना अग्निवीर उत्तर पत्रिका २०२५ डाउनलोड कसे करायचे ते जाणून घ्या नवी दिल्ली, १३ जुलै २०२५: भारतीय सेनेमार्फत अग्निवीर भरती परीक्षा २०२५ साठी सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) ची उत्तर पत्रिका लवकरच अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध केली जाणार आहे. ३० जून ते १० जुलै २०२५ दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन परीक्षेत सहभागी … Read more

income tax return आयटीआर परताव्याला का लागतोय उशीर? ‘या’ आहेत प्रमुख ५ कारणं!

तुम्ही आयटीआर भरलाय आणि परताव्याची वाट पाहताय? पण परतावा मिळायला उशीर होतोय का? यंदा अनेक करदात्यांना हा अनुभव येत आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १.१६ कोटी लोकांनी आयटीआर भरलेत, त्यापैकी १.०९ कोटी व्हेरिफायही झालेत. पण तरीही अनेकांना परतावा कधी मिळणार याची धाकधूक लागून राहिलीय. यावर्षी आयटीआर परताव्याला उशीर होण्याची अनेक कारणं समोर येत आहेत. … Read more

नेर्ली, करवीर येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील नेर्ली येथील शेतकरी मारुती पाटील हे ६८ वयात शेतीची मशागत करत आहेत. यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात लावलेली भुईमूग शेंग आणि भाजीपाला पिके पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मारुती पाटील यांनी आपल्या शेतात भुईमूग शेंग पेरली होती, तर … Read more

error: Content is protected !!