नॅनो खते : विषमुक्त शेती आणि आत्मनिर्भर कृषीचा मार्ग

कोल्हापूर: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोल्हापूरमध्ये ‘नॅनो खते जागरूकता अभियाना’चा शुभारंभ केला, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्वदेशी नॅनो खतांचा वापर करून विषमुक्त शेती साधण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत – आत्मनिर्भर कृषी’ संकल्पना साकारण्याचे आवाहन केले. कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे … Read more

Advertisements

निधन वार्ता : श्रीमती इंदूताई महादेव खैरे यांचे निधन

मुरगूड येथील श्रीमती इंदूताई महादेव खैरे ( वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. निवृत अभियंता सुरेश खैरे यांच्या त्या आई होत.

निधन वार्ता : रामराव सासणे यांचे निधन

मुरगूड येथील शिवचरित्र व्याख्याते व दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे जूने सहकारी रामराव बाबुराव सासणे (वय ८७ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे  पत्नी, दोन मुले, भाऊ, सूना व नातवंडे असा परिवार आहे. ॲड राणाप्रताप सासणे यांचे ते वडिल होत.

पीडितांना न्याय आणि सामाजिक सलोख्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची जनजागृती आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 26 जुलै: कोल्हापूर जिल्ह्यात ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासोबतच, या कायद्याबद्दल समाजात योग्य माहिती पोहोचवून गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष जनजागृती कार्यशाळा आयोजित कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कायद्याखालील प्रकरणांची घटती संख्या समाधानाची बाब असून, छत्रपती शाहू … Read more

SBI PO Admit card 2025 एसबीआय पीओ प्रवेशपत्र २०२५ (लिंक लाईव्ह)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २५ जुलै २०२५ रोजी एसबीआय पीओ २०२५ प्रीलिम्स परीक्षेचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) जारी केले आहे.1 हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२५ आहे. उमेदवार त्यांचे एसबीआय पीओ प्रवेशपत्र त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर (Roll Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) किंवा पासवर्ड (Password) वापरून … Read more

पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधनाची गरज – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) – आजचे दाहक सामाजिक वास्तव पाहता लोकांमध्ये सामाजिक भान आणण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते “ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद” अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी कोर्सचे समन्वयक प्रा. सुशांत … Read more

महाराष्ट्रात मंत्रिमंडळात भूकंप ?

जनमताचा रेटा अन् वादग्रस्त मंत्र्यांवर गाजणार गाज मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तारापेक्षाही खातेबदलाची चर्चा अधिक जोर धरत आहे. जनतेचा वाढता असंतोष आणि काही मंत्र्यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सत्ताधारी पक्ष आता खात्यांमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खातेबदलांबाबत … Read more

अंतराळ संशोधनातील शोधकता जोपासावी – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – अंतराळ संशोधनात नवनव्या संधी उपलब्ध होत असून त्याचा फायदा विद्यार्थी व तरुणांनी घ्यावा. तसेच अंतराळ संशोधनातील उच्चतम शोधकता जोपासावी. असे आवाहन प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले. ते गगनबावड्यातील पद्मश्री डॉ. ग .गो. जाधव महाविद्यालयात भौतिक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या *सुभांशू शुक्ला एक अंतराळ सफर* या भितीपत्रकाच्या … Read more

‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना मोठी भेट

म्हैस खरेदीसाठी आता 50,000 अनुदान! कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादकांना मोठा आधार देणारा निर्णय जाहीर केला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत परराज्यातून म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10,000 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे हे अनुदान आता एकूण 50,000 रुपये झाले आहे. दूध उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य … Read more

राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर वाद चिघळला: ५०० एकर जमिनीच्या आरोपावरून राजकीय रणकंदन

जयसिंगपूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका नव्या वादाने जोर धरला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर ५०० एकर जमीन असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, राजू शेट्टी यांनी तो आरोप फेटाळत, २६ जुलै रोजी बिंदू चौकात स्वतः हजर राहून ती जमीन क्षीरसागर यांच्या नावावर करण्याचे जाहीर … Read more

error: Content is protected !!