तलावाचे स्वच्छ पाणी पुरवठा शहराला करावा मुरगूडच्या नागरीकांचे लेखी निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सरपिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.   महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व … Read more

Advertisements

इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेस विरोध अन् पर्याय !

अलिकडे इचलकरंजी शहरात राहणार्‍या लोकांच्यासाठी पिण्याचे पाणी दूधगंगा नदीतून घेण्यावरून मोठा संघर्ष सुरू आहे. पंचगंगेच्या प्रदुषित पाण्यापेक्षा दूधगंगेतील पाणी थोडेसे चांगले असे वाटत असल्याने ही मागणी होत असावी. दुसरी बाजू अशी आहे, नियोजित योजनेनुसार इचलकरंजीवासियांना दूधगंगेतील पाणी देण्याने नदीकाठच्या शेतीला पाणी कमी पडणार यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार. या भूमिकेतून या प्रस्तावित योजनेला विरोध करण्यासाठी … Read more

error: Content is protected !!