नॅनो खते : विषमुक्त शेती आणि आत्मनिर्भर कृषीचा मार्ग
कोल्हापूर: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोल्हापूरमध्ये ‘नॅनो खते जागरूकता अभियाना’चा शुभारंभ केला, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्वदेशी नॅनो खतांचा वापर करून विषमुक्त शेती साधण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत – आत्मनिर्भर कृषी’ संकल्पना साकारण्याचे आवाहन केले. कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे … Read more