संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपतात – प्रा. लीला पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – 21 व्या शतकात समाज हा असंवेदनशील बनत चालले आहे.समाजभान विसरत चाललेली पीढी जन्माला येत आहे. संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपत असतात. चंद्रकांत माळवदे हे संवेदनशील मनाचे आहेत त्यामुळेच परिश्रम,नम्रता आणि जिद्दीने यश खेचून आणुन सुद्धा माळवदे सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यामुळे माळवदेंचा हा संघर्षमय प्रवास नक्कीच प्रेरणादायी … Read more

Advertisements

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

कोल्हापूर, दि. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेही आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री … Read more

error: Content is protected !!