बेपत्ता शाळकरी मुले सापडली

मार्कस कमी मिळाले म्हणून भीतीने गेली होती पळून कागल (विक्रांत कोरे) : कागल मधून बेपत्ता झालेली शाळकरी मुले अपहरण नसून मार्क कमी पडले म्हणून घरातील माराच्या भीतीने त्यांनी केलेला तो बेबनाव होता. ती दोन्ही मुले सुखरूप पोलिसांना मिळाली. कागल पोलिसांकडून पालकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. कागल पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश सिंग वय वर्षे 15 राहणार … Read more

Advertisements

दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचे अपहरण

कागल (विक्रांत कोरे) : दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचे कागल मध्ये अपहरण झाल्याची घटना घडली आहे .ते दोघेजण क्लासला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. तारीख 24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे .या घटनेने कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे .या घटनेची कागल पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. वेदांत संतोष … Read more

error: Content is protected !!