खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील नुकसान भरपाईसाठी कागल नगरपरिषदेत समिती गठीत!
कागल (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यात जखमी किंवा मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कागल नगरपरिषदेत ‘जनहित याचिका १९/२०२५ नुसार समिती’ गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने नुकतीच एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. समिती स्थापनेची पार्श्वभूमी: मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पीआयएल १९/२०२३ (जनहित याचिका) बाबत सुनावणी … Read more