बाचणी येथील रखडलेल्या पुलाच्या कामासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा इशारा
बाचणी (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि करवीर तालुक्यांना जोडणाऱ्या दुधगंगा नदीवरील बाचणी-वडशिवाले दरम्यानच्या नवीन पुलाचे काम गेली चार वर्षांपासून रखडले असून, हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली आहे. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि तालुकाप्रमुख अशोक … Read more