अडीच लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ठ -चेअरमन संजयबाबा घाटगे
‘अन्नपूर्णा`चा ६ वा बॅायलर अग्नीप्रदिपन सोहळा व्हनाळी (वार्ताहर) : गेली ४ वर्षे अतीशय खडतर प्रवासातून मार्गक्रमण करत कारखाना चालवला आहे. सुरूवातीला प्रतिदिन ११०० मेट्रीक टन गाळप केले होते आता. आत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून त्यामध्ये मोठे बदल केले आहेत. पुर्वी ४ मिल होत्या यंदा ५ वी झिरोमिल बसवून आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेतल्या आहेत. त्यामुळे गाळप क्षमता … Read more