दिलखुलास, जय महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत
मुंबई: मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. … Read more