‘पंतप्रधान मोदी प्रचंड घाबरले आहेत, त्यांनी देशाला विकले’; राहुल गांधींचा संसदेबाहेर घणाघात

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नवीन व्यापार करारावरून (Trade Deal) देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली असून, पंतप्रधानांनी केवळ शेतकऱ्यांच्या घामाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सौदा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. राहुल गांधींच्या आरोपांतील मुख्य मुद्दे: राष्ट्रीय सुरक्षेचा … Read more

error: Content is protected !!