मुंबईच्या रक्षणासाठी सज्ज ! सरकार, संरक्षण दल एकत्र

मुंबई: शत्रूच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण दल आणि राज्य सरकारने सुरक्षेचा आढावा घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईच्या रक्षणासाठी राज्य सरकार आणि संरक्षण दल एकदिलाने काम करतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. … Read more

error: Content is protected !!