मुरगूड मधून ५८ वर्षीय शेतकरी बेपत्ता

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड, ता. कागल: येथील श्रीराम मंगल कार्यालयातून २ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांचा मुलगा अमोल बाळासो लोंढे (वय ३४, धंदा-फेब्रिकेशन, रा. सोनगे यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासो लोंढे … Read more

Advertisements

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला; आता शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर आता अवघ्या ८ तासांत कापता येणार आहे. या प्रसंगी बोलताना, समृद्धी महामार्गाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत, आता शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री … Read more

सोयाबीनचे दर घसरणार ? तेलबियावरील आयात शुल्क कपातीमुळे शेतकरी चिंतेत

मोदी सरकार ने शेतकऱ्याच्या पोटात खंजीर खुपसला मुंबई, (२ मे): केंद्र सरकारने तेलबियावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या पोटावर पाय दिल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आयात शुल्क कपातीचा परिणाम: तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी … Read more

error: Content is protected !!