राजर्षी शाहूरायांनी ज्ञानाची मत्तेदारी मोडून काढली

बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण हाती बांधणारे सामाजिक क्रांतीची प्रेणेते महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत सर्व समाज सुधारकांनी शिक्षण ही सुधारणांची ‘किल्ली’ मानली होती. शिक्षण म्हणजे विद्या, ज्ञान तिच्यापासून शेकडो वर्ष बहुजन समाज वंचित राहिला. त्यामुळे दारिद्र्य आणि अज्ञान या गर्तेत अडकून पडला. … Read more

Advertisements

यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार

कागल : मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे. जेथे जाल तेथे चांगले यश मिळवून कुटुंबाचे, गावाचे, शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयनाराजे घाटगे यांनी केले. कागल येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये परीक्षेत विशेष गुणवत्तेसह व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ झाला. व्यासपीठावर … Read more

राजर्षींच्या चरणी महाराष्ट्र नतमस्तक

shahu maharaj

शनिवार दिनांक 6 मे 1922 रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराज करवीर यांना मुंबई येथे पन्हाळा लॉज मध्ये काळजाच्या विकाराने अकस्मात देवाज्ञा झाली. महाराजांच्या निधनाने राबणारा शेतकरी, मागासवर्गीय समाजाचे बांधव, भटक्या विमुक्त जातीचे गरीब लोक हे सर्वजण पोरके झाले. महाराजांचा या लोकांना आधार होता. ही माणसे महाराजांना परमेश्वर मानत होती. त्यामुळे … Read more

error: Content is protected !!