नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व अशासकीय संस्थांनी एकत्र यावे – डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये (सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)
चांगुलपणाची चळवळ परिवारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारमंथन बैठक कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : शासन-प्रशासन, सुज्ञ नागरिक, उद्योजक, शेतकरी तसेच सामाजिक संस्था यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यायला हवे. सामाजिक कार्यात प्रशासनाची भूमिका महत्वाची असून त्यांच्या सहकार्याने सामाजिक संस्था प्रत्येक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून काम करतील असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी केले. ते चांगुलपणाची चळवळ … Read more