किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा: अतुल लोंढे
मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे उद्योग सोमय्यांनी बंद करावेत मुंबई, दि. २६ एप्रिल : भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून … Read more