Category: ताज्या घडामोडी

अहमदाबाद विमान अपघात: डीएनए चाचणीद्वारे ३२ बळींची ओळख पटली

१४ बळींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अहमदाबाद : अहमदाबादमध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर तीन दिवसांनी, अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डीएनए चाचणीद्वारे ३२ बळींची ओळख…

Advertisements

मुरगूडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने तोडली कर्नाटकी बेंदूर सणाची ‘कर’!

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथे कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३८ दिनांक २-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

शेतकऱ्यांनो, परदेशातील शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या!

आता महिला शेतकरीही परदेशात जाऊन शिकणार! कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबवली जात आहे.…

‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज ! नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार, ३० मे रोजी) संचालक मंडळाची सभा होणार असून, या सभेत नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष…

‘ऑगस्ट’चं धान्य ‘जून’मध्येच! लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पावसाळ्यापूर्वी घ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतचं धान्य: शासनाचं आवाहन मुंबई, दि. २९: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांसाठी एक…

अवकाळी पावसाचा तडाखा: कोल्हापूर जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेती, फळपिके, घरे आणि गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…

कागल तालुका बाजार समितीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार नाही, असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे या…

११ वी प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई : इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे पहिल्याच दिवशी २ लाख ५८…

बाचणीत मध्यरात्री मोठी चोरी: तीन ज्वेलर्स दुकाने, बार आणि घराला लक्ष्य, चोरटे सीसीटीव्हीत कैद

बाचणी (तानाजी सोनाळकर) : रविवारी मध्यरात्री बाचणी गावातील भर वस्तीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ज्वेलर्सची दुकाने, एक बार आणि एक घर लक्ष्य केले. या मोठ्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण…

error: Content is protected !!