नेर्ली, करवीर येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील नेर्ली येथील शेतकरी मारुती पाटील हे ६८ वयात शेतीची मशागत करत आहेत. यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात लावलेली भुईमूग शेंग आणि भाजीपाला पिके पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मारुती पाटील यांनी आपल्या शेतात भुईमूग शेंग पेरली होती, तर … Read more

error: Content is protected !!