वकृत्वामुळे व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, समाजप्रबोधनासाठी ही कला गरजेची – डॉ. विलास पाटील
मुरगूड (शशी दरेकर) – वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. बक्षीसासाठी नाही. ही व्यक्तिमत्व विकासाची स्पर्धा आहे. ती तुम्हाला व्हॅल्यु मिळवून देते. वक्तृत्वामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ही कला गरजेची आहे असे प्रतिपादन सारथी पुणेचे कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. विलास पाटील यांनी केले. येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दिवंगत लोकनेते खासदार … Read more