कोल्हापूर हद्दवाढविरोधात ग्रामीण भागाचा कडकडीत बंद; निवडणुकीवर परिणामाची शक्यता
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील २० ग्रामीण गावांनी मोठ्या प्रमाणात ‘बंद’ची हाक दिली होती. या बंदला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे आगामी काळात हद्दवाढीचा मुद्दा अधिक ज्वलंत होण्याची चिन्हे आहेत. बंदमध्ये गोकुळ शिरगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कणेरी मठ परिसर आणि उजळवाडी परिसरातही … Read more