राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त … Read more

Advertisements

महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

कोल्हापूर, दि. १६ : महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET साठी पात्र विद्यार्थ्यांचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी अभिनंदन केले. संबंधित विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून नावलौकिक करावे तसेच आपली गुणवत्ता सुधारावी, असे मत श्री. लोंढे यांनी महाज्योती मार्फत आयोजित मोफत टॅब वाटप कार्यक्रमामध्ये केले. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक महात्मा … Read more

error: Content is protected !!