राजगुरुनगर येथील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणी नराधमावर कठोर कारवाई करावी
कागल (विक्रांत कोरे): राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून केला. त्या नराधमावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबतचे निवेदन अखिल भारतीय भटके समाज महासंघाच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथे त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटके … Read more