अखंडपणे प्रकाश मिळण्यासाठी वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यात कर्मचाऱ्यांचे योगदान – डॉ. श्रीकृष्ण देशमुख
मुरगूड ( शशी दरेकर ) – वीजे शिवाय प्रकाश व उष्णतेची ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून वीज पुरवठा अखंडीत ठेवतात त्यांच्या योगदानाची व वीजेची किंमत वीज खंडीत झाल्यावर समजते. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रवचनकार हभप डॉ़. श्रीकृष्ण देशमुख यांनी येथील कृतज्ञता कार्यक्रमात केले. तांत्रीक बिघाडामूळे खंडीत वीज पुरवठा झाल्यावर महापूर काळात जीव … Read more