साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा – भैरवनाथ डवरी
मुरगूड (शशी दरेकर) – साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो. आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्यांचे सुक्ष्म निरीक्षण लेखका मार्फत केले जाते आणि अंगभूत प्रतिभा शक्तिच्या जोरावर लेखकांकरवी आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तव मांडले जाते. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून नवोदित लेखकानी जीवनातील निवडक घटनांची मांडणी साहित्यातून केली पाहिजे … Read more