तामगावमधील आडाचे पुनर्वसन करा नागरिकांची मागणी

गोकुळ शिरगांव (सलीम शेख) : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तामगाव ता. करवीर येथे स्मशान भूमीजवळ असलेल्या आडाचे पुनर्वसन करण्याची मागणी येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तीस वर्षाहून अधिक काळ हा आड तसाच ढासळलेल्या अवस्थेत पडून आहे. ग्रामपंचायतीला यापूर्वी पुनर्वसन करण्याची मागणी केली होती मात्र त्या कडे दुर्लक्ष झाले. वाढत्या लोकसंख्येमुळे तामगाव येथे … Read more

error: Content is protected !!