बोगस डीएपी खताच्या वाढत्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची गरज: शेतकऱ्यांनो, सावधान !

मुंबई: सध्या शेतीत वापरल्या जाणाऱ्या डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतामध्ये भेसळ आणि बोगस खतांची विक्री वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पिकांच्या उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होत आहे. कृषी विभागाला यावर तातडीने लक्ष देण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बोगस डीएपी खत ओळखायचे कसे? शेतकऱ्यांनी डीएपी खत खरेदी करताना … Read more

Advertisements

शेतकऱ्यांनो, परदेशातील शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या!

आता महिला शेतकरीही परदेशात जाऊन शिकणार! कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबवली जात आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या तंत्र अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी, म्हणजेच सन 2025-26 मध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, … Read more

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको !

मान्सूनचा वेग मंदावणार, कृषी विभागाचं आवाहन मुंबई, दि. २५: यावर्षी मान्सूनने वेळेआधीच, म्हणजे २५ मे रोजी दक्षिण कोकणात धडक दिली असली तरी, आता त्याच्या प्रवासाची गती मंदावणार आहे. २७ मे पासून राज्यात हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, कोरडे वातावरण आणि तापमानात वाढ दिसून येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी, … Read more

मुरगूड शहर निसर्गमित्रने केली डोंगर माथ्यावर हजारो बियांची हवाई पेरणी

वृक्षारोपण व वृक्षाचा वाढदिवसही साजरा उपक्रमाचे २० वे वर्ष मुरगूड ( शशी दरेकर ) : जागतिक तापमान वाढीच्या महाभयंकर वैश्विक संकटावर वृक्षारोपण ही एकच प्रभावी उपाय योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत डॉ .मा ग गुरव यांनी केले. ते जागतिक पर्यावरण दिनी मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळाचे वतिने आयोजित वृक्षाचा वाढदिवस, परिसरातील डोंगरमाथ्यावर बियांची हवाई … Read more

error: Content is protected !!