कोल्हापूर जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज; ‘या’ त्रिसूत्रीवर भर

आदर्श आचारसंहितेतील २४, ४८ आणि ७२ तासांतील कार्यवाही तातडीने पूर्ण करा कोल्हापूर, दि. ६: कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या नगरपंचायत/नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत निष्पक्षता, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण कार्यवाही या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी मार्गदर्शन सूचनांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक टप्प्यातील … Read more

Advertisements

कोल्हापूर हद्दवाढविरोधात ग्रामीण भागाचा कडकडीत बंद; निवडणुकीवर परिणामाची शक्यता

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील २० ग्रामीण गावांनी मोठ्या प्रमाणात ‘बंद’ची हाक दिली होती. या बंदला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे आगामी काळात हद्दवाढीचा मुद्दा अधिक ज्वलंत होण्याची चिन्हे आहेत. बंदमध्ये गोकुळ शिरगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कणेरी मठ परिसर आणि उजळवाडी परिसरातही … Read more

पर्यायी रस्ता मिळेपर्यंत शांत बसणार नाही; तामगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडीला जोडणारा रस्ता बंद केल्यामुळे आणि त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यामुळे तामगावच्या ग्रामस्थांनी काल (रविवार) ग्रामपंचायत कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मंडलाधिकारी … Read more

error: Content is protected !!